Posts

Showing posts from December, 2017

बाबासाहेबांच्या RPI करिता एकजूट व्हा...!

      बाबासाहेबांच्या RPI करिता एकजूट व्हा...! देशात कॉंग्रेस बीजेपी ला पर्याय देण्यासाठी  बाबासाहेबांच्या आरपीआय   नावाचा पर्याय उपलब्ध करावा फोटोत असणारा आरपीआय पुढे कोणता हि गट दिसत नाही असा आरपीआय आला पाहिजे आणि यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे काही तरी आंबेडकरी तरुणांनी मनावर घ्या अजून किती दिवस गटबाजीचे राजकारण करत बसणार प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायांनी आपल्या आपल्या नेत्याला बजावले पाहिजे कि आता फक्त एकच निळा झेंडा आणि एकच बापाचा पक्ष आरपीआय बाकीच्या गटांना विसर्जित करा.         जिंकने कठीण नसते आपले स्वतःचे हक्काचे मतदार संघ आहेत किंवा  जनतेच्या मुलभूत गोष्टीवर काम केली तर जिंकणे अशक्य नसते             उगाच सतराशे साथ पार्ट्या आणि पक्ष काढून आंबेडकरी राजकीय चळवळ खिळखिळी करू नये. २०१९ किंग नाही बनता आले तरी किंगमेकर नक्कीच होता येईल ते हि स्वबळावर भारताच्या राजकारणात आरपीआयच नवा पर्याय देवू शकते जयभीम नमो बुद्धाय #रोखठोक_आंबेडकरी

भारताचा कधीही न वाचलेला खरा इतिहास...

Image
भारताचा कधीही न वाचलेला खरा इतिहास... १. इंग्रजांनी सैन्यात भरती करताना व्यक्तीची क्षमता पाहिली त्याची जात किंवा धर्म नाही. २. इतिहास वाचताना आपल्याला कधीच बाबासाहेब ,महात्मा फुले ,राजर्षी शाहू महाराज यांनी इंग्रजांना कधीच विरोध केलेला आढळत नाही.याचे कारण म्हणजे इंग्रजांमूळेच मागासवर्गीयांना त्यांचे हक्क मिळाले होते.त्यामूळे या महापुरूषांना देशद्रोही म्हटले गेले. ३. बाबासाहेबांनी एका भाषणात म्हटले आहे की इंग्रजांची सत्ता अजून १०-१५ वर्ष पाहीजे होती. हे त्यांचे व्यक्तव्य गांधी,नेहरू व टिळक यांना मागासवर्गीयांमधे बाबासाहेबांची देशद्रोहाची छवी बनवण्यास उपयोगी पडली . ४. गांधीने त्याच्या पूर्ण आयुष्यात एकदाच आमरण उपोषण केले आणी तेही बाबासाहेबांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली तेव्हाच.जर ती मागणी पूर्ण झाली असती तर दलित समाज ब्राम्हण समाजासोबत वावरू शकला असता आणि ब्राम्हण समाजाचे वर्चस्व कमी झाले असते. ५.शहीद भगत सिंग ,राजगुरू,सूखदेव यांची फाशीची शिक्षा गांधी , नेहरू, टिळक हे कांग्रेस नेते रद्द करू शकत होते.परंतू भारतीयांना इंग्रजांविरूध्द करण्यासाठी आणि कांग्रेस स...

सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर

Image
                     सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर                       ( जन्म:- १२ डिसेंबर १९१२)        डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर या दांपत्याचे प्रथम अपत्य म्हणजे यशवंतराव. १२ डिसेंबर १९१२ .रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यावेळी बाबासाहेब बी.आय.टी. चाळ, दुसरा मजला खोली क्रमांक ४९ मध्ये राहत असत. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याचे यशवंतराव एकुलते एक सुपुत्र होते. त्यांना सारा समाज ' भय्यासाहेब '  म्हणायचा.  'भय्यासाहेब' एकच आणि ते म्हणजे यशवंतराव भीमराव आंबेडकर!         ह्या सूर्यपुत्राने आंबेडकरी समाज एकसंध ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. विविध गटात विखुरलेल्या नेत्यांना एकत्र आणण्याचे काम केले. बौद्ध म्हणूनच नोंद करावी , यासाठी जिवाचा आटापिटा केला. बौध्दांना सवलती मिळाल्या पाहिजे, असा आग्रह धरला. आपल्या नाजूक प्रकृतीची तमा न बाळगता खेड्यापाड्यात सातत्याने फिरत राहिले. ते जिथे जिथे जायचे लोक ...

मै कैसे भुलू...!

Image
ना करो वन्दना उनकी, जिनको तुम जानते नही हो.... ना डरो तुम उनसे, जिनको तुम पहचानते नही हो...!! क्यु उलझे हुए हो तुम, पाखंडियो के बनाये हुए भ्रम जाल मेँ... जरा बाहर निकल कर तो देखो, बहुत सुखी रहोगे तुम संसार मेँ....!! ना राम ने कुछ दिया है, ना कृष्ण ने कुछ दिया है... हमको जो कुछ भी दिया है, बाबा तेरे संविधान  ने दिया है...!! पूजते हो क्यु उनको, जिन्होने तुम्हारा शोषण किया है... पुजते क्यु नही बाबा साहब को; जिन्होने तुमको जीने का अधिकार दिया है...!! पुजना है तो बेशक पूजो, लेकिन उनको जिन्होने तुम्हारे लिए संघर्ष किया है... जिन्होने तुम्हारे लिए अपने जीवन का हर सुख और परिवार को भी न्यौछावर किया है....!! "मैँ कैसे भूलूं उनके ऐहसानो को जिन्होने मुझे जीने का अधिकार दिया है " जय भीम जय संविधान

भारतीय संविधान मुळे भारताध्ये मुख्य काय बदलले

Image
२६ जानेवारी१९५० ला भारतीय संविधान लागू झाल्यावर विज्ञानयुग सुरू झाले सायन्स आणि टेक्नॉलॉजी मुळे खालील गोष्टी कायमच्याच बंद झाल्या... 1. देवाचं स्वर्गातुन येणं जाणं बंद झालं 2. देवाच पृथ्वीवर जन्म घेणं बंद झालं 3. समुद्रावर नागाचा कब्जा होणं आणि नागाद्वारे समुद्र मंथन करणं बंद झालं 4. समुद्रातुन अमृत व विष काढणे बंद झालं 5. देवांच वरदान देणं श्राप देणं बंद झालं 6. ऋषी-मुनींचे तपस्या करणे व देवांकडून शक्ती प्राप्त करणे बंद झालं 7. मळापासून जिवंत जीव तयार करण बंद झालं. 8. जटातून नदी निघणं बंद झालं. 9.  सुर्याला गिळणे बंद झाले 10. पाण्यावर दगड तरंगणे बंद झाले 11. जादूने व शक्तीने सोन्याचे महल बनवणे बंद झाले 12. एका हाताने पहाड उचलने बंद झाले 13. तळ हातावर डोंगर उचलून आणणे बंद झाले 14. पाण्यावर तरंगणारे पूल तयार होणे बंद झाले 15. पृथ्वी निशस्त्र करणे बंद झाले 16. सूर आणि आसूर यांच्यातले युद्ध बंद पडले 17. एकमेकांना अकाशात टक्कर देणारे बाण गायब झाले त्यामुळे या चमत्कार सांगण्यावर ज्यांची पोट होते त्यांची पोटदुखी सुरू झाली...... हे शक्य झाले क...

तथागत म्हणजे काय?

Image
तथागत म्हणजे काय? तथागत हा पाली शब्द आहे, तथागत म्हणजे यथाचारी तथाभाषी म्हणजेच, ज्या प्रमाणे बोलतो त्या प्रमाणे कृती करतो. भगवान बुद्ध हे मानवी बुद्धीच्या अवक्या बाहेरचे कधीच बोलत नसत. तथागत जे जे बोलत असत ते त्यांच्या स्वतःच्या आचरणाने प्रमाणीत करत असत, आणी जे आचरणाने प्रमाणीत करत, तेच बोलत असत. म्हणूनच, भगवान बुद्धांना तथागत या नामाभिदाणे संबोधले जाते.